Chat with us
उमेद अभियानाच्या महिलांचा शेवगा प्रथमच परदेशात (दुबई) निर्यात               ....| गोदाम पावती बळकटीकरण उपप्रकल्पाकरिता प्रस्ताव मागविणेसाठी तपशीलवार माहिती               ....| स्वयंसहाय्यता गटातील महिलांनी बीसी सखी होण्याकरिता अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा               ....| उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी बँक अधिकाऱ्यांची बैठक               ....| RSETI अंतर्गत २ राज्यांची MIS कार्यशाळा                ....| उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री निलेश सागर सर यांनी अहिल्यादेवी घोंगडी निर्मिती केंद्राला दिली भेट               ....| भंडारा, दि. १३ ऑक्टोबर २०२५ वैनगंगा फराळ दिवाळी महोत्सव – २०२५ उमेद अभियान अंतर्गत बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्धतेचा उपक्रम               ....| सोलापूर, दि. १३ ऑक्टोबर २०२५ रुक्मिणी दिवाळी महोत्सव – २०२५ उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील स्वयंसहायता समूहानी उत्पादित केलेल्या वस्तू,दिवाळी पदार्थ,हस्तकला वस्तू, पणत्या इत्यादी उत्पादनाचे प्रदर्शन                ....| पुणे , दि. १३ ऑक्टोबर २०२५, उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील स्वयंसहायता समूहानी उत्पादित केलेल्या वस्तू,दिवाळी पदार्थ,हस्तकला वस्तू, पणत्या इत्यादी उत्पादनाचे प्रदर्शन                ....| लाखनी तालुक्यातील मुरमाडी येथे मशरूम आणि पशुखाद्य युनिटचे थाटात उद्घाटन; दिल्लीचे अतिरिक्त सचिव टी. के. अनिल कुमार सिंग यांची प्रमुख उपस्थिती               ....| ग्रामीण उपजीविकेला नवी उभारी! भंडारा-नागपूर प्रोड्युसर कंपनीचा शुभारंभ; जिल्हा व तालुका अभियान कक्षाचा मोठा पुढाकार                ....| ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांची विशेष मुलाखत               ....|

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान


सन २०११ मध्ये केंद्र शासनाने ग्रामीण भागातील गरिबी दूर करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोनती अभियानाची सुरुवात केली. महाराष्ट्रातही या महत्त्वाकांक्षी अभियानाची अंमलबजावणी होत आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती अभियानाच्या संचालनासाठी स्थापित आहे, ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या स्वतंत्र संस्थेची स्थापना १८६० च्या संस्था नोंदणी अधिनियमांतर्गत करण्यात आली. याच अभियानाला राज्यभर उमेद नावाने ओळख मिळालेली आहे. आज हे अभियान राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये आणि ३५१ तालुक्यांमध्ये राज्यातील सर्व ग्राम पंचायतीमध्ये पूर्ण ताकदीने राबविले जात आहे, ज्यामुळे समुदायांचे जीवनमान उंचावण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत.

अधिक माहिती...